SBI Life Insurance Smart Scholar
नमस्कार ,आजच्या महागाईच्या युगामध्ये सर्वात जास्त खर्च जो आहे तो मुलांच्या शिक्षणासाठी होत आहे. आणि हा खर्च सामान्य व्यक्तीला न झेपणारा होत चालला आहे. पालकाला आपल्या मुलाला एखाद्या चांगल्या शाळेत टाकायचं असेल तर त्या अगोदर विचार करावा लागतो की त्या शाळेमध्ये फी किती आहे. कारण माणूस प्रत्येक गोष्टीचा सॉंग आणू शकतो पण पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणतात ना अंथरूण पाहून पाय पसरावेत अगदी त्याप्रमाणे. वाढत चाललेला हा शिक्षणाचा खर्च एखाद्या सामान्य माणसाला भागवायचा असेल किंवा पूर्ण करायचा असेल तर त्याला आपलं मूल जन्माल्यापासूनच त्याच्या शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करून ठेवावी लागते. आणि या आर्थिक तरतुदींमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होतो. आज आपण अशाच एका SBI Life Insurance Smart Scholarमुलांच्या शिक्षणासाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या आर्थिक तरतुदी संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
SBI Life Insurance / Smart Scholar
सर्व सामान्य व्यक्तीसाठी आपल्या मुलांची शिक्षण हवे त्या शाळेत आणि हवे तसे करण्यासाठी एसबीआय लाइफ ने एक सर्वात उत्कृष्ट योजना सुरू केली आहे. आणि या योजनेचे नाव आहे एसबीआय लाइफ स्मार्ट स्कॉलर योजना. भविष्यात कोणाला तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च तुम्हाला सक्षम पणे पूर्ण करायचा असेल तर त्यासाठी एसबीआय लाइफ ची स्मार्ट स्कॉलर योजना तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. SBI Life Insurance
या योजनेमध्ये मुलांच्या शिक्षणापासून ते लग्न आणि करिअर पर्यंतची सर्व जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आर्थिक साह्य तुम्हाला मिळणार आहे. ही योजना SBI Life Insurance Smart Scholar कशी घ्यायची? कोण ही योजना घेऊ शकत? तसेच पात्रता काय असणार आहे ?अटी काय आहेत? या योजनेचे फायदे काय आहेत ?या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
SBI Life Insurance Smart Scholar
अगोदर आपण या योजनेचा स्वरूप समजून घेऊया. या योजनेमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी किंवा करिअर साठी फक्त आणि फक्त पाच वर्ष पैसे भरावे लागतात. त्यामध्ये तुम्ही 50,000 किंवा 1 लाख सलग पाच वर्ष भरू शकता. त्यानंतर तुम्हाला पैसे भरावे लागणार नाहीत. आणि या पाच वर्षात भरलेल्या रकमेमुळे तुमच्या मुलांचे शिक्षण आणि पुढचे भविष्य उज्वल होण्यास नक्कीच मदत होणार आहे. बाळाच्या 18 व्या वर्षी या योजनेची मॅच्युरिटी मिळते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेमध्ये पालकांसाठी SBI Life Insurance लवचिकता हा सर्वात महत्त्वाचा पर्याय दिलेला आहे. लवचिकता याचा अर्थ इतर ठिकाणी जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी अशा प्रकारची योजना किंवा पॉलिसी घेतली तर तुम्हाला मॅच्युरिटी पिरियड पर्यंत तुमचे पैसे काढता येत नाहीत. पण एसबीआय लाइफ स्मार्ट स्कॉलर या योजनेअंतर्गत पालकाला आर्थिक गरज पडल्यास पाच वर्षानंतर पैसे काढण्याची सुविधा दिलेली आहे. आणि त्यामध्ये ही सर्वात महत्त्वाचा पर्याय आहे तो म्हणजे तुमच्या गरजेप्रमाणे तुम्हाला पैसे काढता येतात हीच आहे या प्लॅनची लवचिकता. पुढे आपण या प्लॅनची वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोतच.
SBI Life Insurance
आपण हा प्लॅन उदाहरणासहित समजून घेऊया:
समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी ही योजना घेतली आहे. आणि त्याने योजनेच्या नियमाप्रमाणे सलग पाच वर्ष एक लाख रुपये अशाप्रकारे वार्षिक प्रीमियम भरला आहे. तर त्या पालकाला त्याच्या मुलाच्या वयाच्या 18 व्या वर्षी त्याने भरलेल्या सुरुवातीच्या पाच लाखाचे मॅच्युरिटी ला मिळणारे पैसे किती तर 25 लाख 51 हजार एवढी अमाऊंट त्याला मिळणार. पण त्याने हे पैसे आठव्या वर्षी न काढता जर योजनेच्या शेवटच्या वर्षापर्यंत म्हणजे 25 व्या वर्षापर्यंत ठेवले तर त्या व्यक्तीला त्याने भरलेल्या सुरुवातीच्या पाच लाखाचे 51 लाख 93 हजार पेक्षा जास्त अमाऊंट मिळणार. होय एवढी अमाऊंट मिळणार स्टेट बँकेची योजना असल्यामुळे खात्रीशीर आहे .SBI Life Insurance
एसबीआय लाइफ स्मार्ट स्कॉलर योजना वैशिष्ट्ये:
1. फक्त पाच वर्ष प्रीमियम भरावा लागतो.
2. पाच वर्षानंतर गरज पडल्यास पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध.
3. अठराव्या वर्षी मॅच्युरिटी मिळणार.
4. योजनेचा कालावधी तुमच्या सुविधेप्रमाणे ठेवता येतो.
5. दोन वर्षानंतर फंड स्विचिंग ऑप्शन.
6. ही योजना मासिक तिमाही सामाई किंवा वार्षिक हप्ते भरून घेता येते.
7. योजनेच्या शेवटी मॅच्युरिटी अमाऊंट ला टॅक्समध्ये सवलत.
8. योजना घेत्यावेळी कॅशलेस ट्रांजेक्शन.
9. या प्लॅनमध्ये पंचवीस वर्षापर्यंत मुदत ठेवता येते.
10. या प्लॅनमध्ये एक हप्ता भरल्यानंतर पालकाचा नैसर्गिक मृत्यू झाला तर हप्त्याच्या दहापट विमा त्याच्या कुटुंबाला दिला जातो आणि पुढील हप्ते स्वतः एसबीआय लाइफ भरते.
11. या प्लॅनमध्ये एक हप्ता भरल्यानंतर पालकाचा मृत्यू एक्सीडेंट ने जर झाला तर विमा कव्हर दुप्पट नैसर्गिक मृत्यूच्या दुप्पट म्हणजे एक लाखाचा हप्ता असेल नैसर्गिक मृत्यूला दहा लाखाचा विमा दिला जात होता तर आता एक्सीडेंटल मृत्यू झाल्यामुळे 20 लाखाचा विमा व्यक्तीच्या कुटुंबाला दिला जातो. पुढील हप्ते माफ होतात एसबीआय लाईफ भरते आणि प्लॅन सुरू राहतो.SBI Life Insurance
12. अपघाती मृत्यू नैसर्गिक मृत्यूच्या दुप्पट लाइफ कव्हर.
ही योजना कोण घेऊ शकते?
पात्रता?
वयोमर्यादा?
1 जन्मलेल्या बाळापासून ते 17 वर्षेपर्यंतच्या मुला मुलींना ही योजना देता येतेr.
2. पालकाचे वय 18 ते 57 दरम्यान असणे आवश्यक आहे.
ही योजना घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती? योजना कशी घ्यायची? यासारख्या पुढील सविस्तर माहितीसाठी संपर्क करा विमा सल्लागार👇👇
👉9011363132📱
दररोज सरकारी योजनांची नवीन माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा👇